“विद्यार्थी संसदेत स्वच्छतेचा संदेश – अमरावतीच्या तरुणांकडून नागरिकत्वाची प्रेरणा”
अमरावती महानगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली ३० सप्टेंबर २०२५ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात “विद्यार्थी संसद” आयोजित करण्यात आली. स्वच्छ भारत मिशन या विषयावर आधारित या उपक्रमात शहरातील जवळपास ७० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन स्वच्छतेविषयी आपली ठोस मते, विधायक सूचना आणि नवीन कल्पना मांडल्या. विद्यार्थ्यांच्या प्रभावी चर्चेद्वारे नागरिकांना शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी समाजाने एकत्रितपणे योगदान […]
“विद्यार्थी संसदेत स्वच्छतेचा संदेश – अमरावतीच्या तरुणांकडून नागरिकत्वाची प्रेरणा” Read More »









